Premium|India Delayed Census: म्हणून २०२७ मध्ये होणारी ही जनगणना देशाच्या सामाजिक वास्तवाची नोंद ठरेल

Indian Population Data: २०२७ मध्ये होणारी जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नाही, तर भारतीय समाजाच्या बदलत्या प्रवाहांची नोंद आहे. स्थलांतर, जात, शिक्षण, आणि आर्थिक विषमता समजून घेण्याचा हा एक ऐतिहासिक क्षण आहे
Indian Population Data
Indian Population Dataesakal
Updated on

नवी दिल्ली - भारत सरकारने नुकतीच घोषणा केली की पुढील राष्ट्रीय जनगणना २०२७ मध्ये पार पडणार आहे. ही बातमी वरकरणी प्रशासनाची एक औपचारिक घोषणा वाटली तरी तिच्या मुळात भारतीय समाजाच्या शाश्वत घडामोडी, लोकसंख्येचं नियोजन, स्थलांतराचे प्रवाह आणि समाजघटकांची सखोल माहिती दडलेली आहे. जनगणना म्हणजे केवळ आकडेवारी नव्हे – ती एका देशाचा आरसा असते. कोण कुठे राहतो, किती शिकलेला आहे, कोणत्या समुदायाचा आहे, कोणत्याही योजना त्याच्यापर्यंत पोहोचल्या का, याचा सखोल मागोवा घेण्याचं हे एकमेव अधिकृत साधन. भारतासारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि विषमता असलेल्या देशात जनगणना हे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं साधन आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com