Premium|Study room : निवडणुकीसंबंधी कोर्टाचे ताशेरे ते आपत्ती व्यवस्थापन, सामान्यज्ञानाचे ५० प्रश्न!

General Knowldge : भारतातील आपत्ती व्यवस्थापन, सोशल मीडियाची जाणीव, नोबेल पुरस्कार, निवडणुकीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अशा घटनांवर आधारित प्रश्नमंजुषा
General knowldge

General knowldge

E sakal

Updated on

भारताच्या आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी, सोशल मीडियाचा तरुणांवरील परिणाम, नोबेल शांतता पुरस्कार आणि महाराष्ट्रातील निवडणुकांवरील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अशा या आठवड्यातील सर्व घटनांवर प्रश्नमंजुषा खास स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

१. भारतामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याचे मुख्य कारण काय आहे?
अ. फक्त हवामान बदल
ब. फक्त मानवी निष्काळजीपणा
क. आपत्ती प्रतिबंधात अपयश आणि मानवी निष्काळजीपणा
ड. केवळ सरकारी मदत न मिळणे

२. भारतात आपत्ती व्यवस्थापनाच्या संस्थांमध्ये प्रमुख दोष काय आहे?
अ. फक्त आर्थिक तुटवडा
ब. विभागीय समन्वयाचा अभाव
क. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
ड. स्थानिक लोकांचा सहभाग जास्त

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com