Premium|Study Room : बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारतासमोरील सुवर्णसंधी, आव्हाने आणि 'चायना प्लस वन'चे वास्तव काय आहे?

Challenges in India's infrastructure and R&D investment : बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारतासमोर 'चायना प्लस वन'च्या माध्यमातून सुवर्णसंधी; मात्र भांडवलाचा तुटवडा, संशोधनाचा अभाव आणि कौशल्य विकासातील त्रुटींवर मात करून जागतिक 'लीडर' बनण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धोरणात्मक बदलांचे सखोल आणि स्पष्ट विश्लेषण.
Challenges in India's infrastructure and R&D investment

Challenges in India's infrastructure and R&D investment

esakal

Updated on

श्रीकांत जाधव

जग सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. भूराजकीय तणाव, पुरवठा साखळीतील (Supply Chain) अडथळे आणि तंत्रज्ञानातील वेगाने होणारे बदल यामुळे जागतिक अर्थव्यवस्था एका नव्या वळणावर उभी आहे. अशा वेळी जागतिक पातळीवरील कंपन्या आणि गुंतवणूकदार चीनला पर्याय शोधत आहेत. या बदलत्या जागतिक व्यवस्थेत (Rewired Global Order) भारताकडे एक मोठी संधी म्हणून पाहिले जात आहे.

परंतु, ही संधी वास्तवात उतरवण्यासाठी भारताला कोणती आव्हाने पार करावी लागतील? देशातील पायाभूत सुविधा, नावीन्यपूर्ण संशोधन (Innovation) आणि भांडवलाची कमतरता यांसारख्या मुद्द्यांवर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे काय मत आहे? आपण या सर्व गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे समजून घेणार आहोत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com