Premium|Study Room : ‘वसुधैव कुटुंबकम्’ संस्कृती असणाऱ्या भारताला जागतिक नेतृत्वाची संधी

Global Geopolitics 2026 : अस्थिर जागतिक भू-राजकारणात भारताची 'वसुधैव कुटुंबकम्' ही संकल्पना शाश्वत शांतता आणि समावेशक विकासाचा नवा मार्ग ठरतेय; अमेरिका-चीन स्पर्धा आणि हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी भारतीय विचारधारेचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
Global Geopolitics 2026

Global Geopolitics 2026

esakal

Updated on

लेखक : महेश शिंदे

आजचे जागतिक राजकारण अस्थिरतेच्या आणि अनिश्चिततेच्या टप्प्यावर उभे आहे. अमेरिका–चीन सामरिक स्पर्धा, रशिया–युक्रेन संघर्षाचे दूरगामी परिणाम, पश्चिम आशियातील तणाव, तंत्रज्ञान-युद्ध, पुरवठा साखळ्यांची पुनर्रचना आणि हवामान बदलाची तीव्रता या सर्व घटनांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे स्वरूप बदलून टाकले आहे. शीतयुद्धानंतर उदयास आलेल्या एकध्रुवीय जगाचे स्थान आता बहुध्रुवीय, स्पर्धात्मक आणि कधीकधी संघर्षप्रधान व्यवस्थेने घेतले आहे. अशा काळात केवळ शक्ती-संतुलनाच्या राजकारणावर आधारित दृष्टिकोन पुरेसा ठरत नाही. जगाला नव्या नैतिक आणि तत्त्वाधिष्ठित मार्गदर्शनाची गरज आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीय परंपरेतील संकल्पना केवळ नैतिक घोषवाक्य राहात नाही; तर ती आजच्या अस्थिर जगात शाश्वत, समावेशक आणि विश्वासाधारित जागतिक नेतृत्वाची दिशा देणारी विचारधारा ठरू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com