Premium|Study Room : भारताची किनारपट्टीच्या लांबीमध्ये अचानक इतकी वाढ का झाली?

Coastal Geography India : भारताची किनारपट्टी आधुनिक GIS तंत्रज्ञानामुळे ११,०९८ किमी नोंदवली गेली असून, पूर्वीच्या तुलनेत यात ४८ टक्के वाढ झाली आहे. सूक्ष्म मोजमाप आणि बेटांच्या समावेशामुळे झालेला हा बदल सागरी सुरक्षा आणि नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Coastal Geography India

Coastal Geography India

esakal

Updated on

लेखक : सागर रेपाळे

भारताची किनारपट्टी जवळपास ५०% ने वाढल्याचे अलीकडे आढळले आहे. मात्र ही वाढ नवीन भूभाग मिळाल्यामुळे नसून अधिक अचूक मोजमापामुळे झाली आहे. तसेच समुद्रातील ऑफशोअर बेटांची संख्या देखील पुनर्मोजणीमुळे थोडी वाढली आहे. या बदलांना प्रशासनिक आणि धोरणात्मक महत्त्व आहे, परंतु प्रत्यक्ष भूभागात कोणताही बदल झालेला नाही. 

नवीन मोजमापानुसार भारताची किनारपट्टी ११,०९८ किमी

अ) भारताची किनारपट्टी पूर्वी ७,५१६ किमी मानली जात होती; ती आता ११,०९८ किमी इतकी मोजली गेली आहे.

ब) म्हणजेच ३,५८२ किमी (सुमारे ४८%) वाढ झाली आहे.

क) ही वाढ नवीन प्रदेश जोडल्यामुळे नसून सुधारित मापन तंत्रज्ञानामुळे झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com