Premium| Study Room :प्रार्थना समाज व आर्य समाजाचा वारसा

social reform : १९व्या शतकात भारतात सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची नवी लाट उसळली. या काळात महाराष्ट्रात प्रार्थना समाज आणि भारतभर आर्य समाज या दोन चळवळींनी समाजमनात परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित केली.
प्रार्थना समाज आणि आर्य समाज

प्रार्थना समाज आणि आर्य समाज

ई सकाळ

Updated on

How Reform Movements Transformed India’s Social and Religious Landscape

लेखक : विपुल वाघमोडे

आत्माराम पांडुरंग, महादेव गोविंद रानडे आणि स्वामी दयानंद सरस्वती यांसारख्या सुधारकांनी अंधश्रद्धा, जातीभेद, स्त्री-पुरुष असमानता आणि रूढ प्रथांविरुद्ध ठाम भूमिका घेत समाजाला तर्क, शिक्षण आणि नीतिमत्तेचा मार्ग दाखवला. प्रार्थना समाज आणि आर्य समाज यांच्या विचारसरणीने भारतीय नवजागरणाला दिशा दिली आणि आधुनिक भारताच्या सामाजिक घडणीत महत्त्वाचा वाटा उचलला.

प्रार्थना समाज

प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ होती, ज्याची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी १८६७ मध्ये केली होती. या संस्थेने भारतीय समाजाच्या अनेक रूढी, अज्ञान आणि जातीभेदांना विरोध करून समाज सुधारणेच्या दृष्टीने क्रांतिकारी विचार प्रवाहित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com