Premium|Study Room : ग्लासगो परिषदेतील भारताची पंचामृत घोषणा कोणती?

UPSC GK Quiz : महत्त्वाच्या चालू घडामोडींविषयी माहिती मिळवण्यासाठी हे प्रश्न दिले आहेत. त्यात पर्यावरण, उपराष्ट्रपती, जैन धर्म आणि बुद्धिबळ अशा विविध विषयांवरील प्रश्न दिलेले आहेत.
GK Questions
GK QuestionsE sakal
Updated on

१. २०२३ हे वर्ष कोणत्या कारणामुळे ऐतिहासिक ठरले?

(१) सर्वाधिक पावसाचे वर्ष म्हणून

(२) सर्वाधिक बर्फवृष्टीचे वर्ष म्हणून

(३) सर्वाधिक उष्णतेचे वर्ष म्हणून

(४) सर्वाधिक वाऱ्याचे वर्ष म्हणून

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com