Premium|Study Room : बेकायदेशीर स्थलांतर म्हणजे देशासमोरील बहुआयामी संकट

illegal immigration in India : कोणत्याही देशासाठी तेथील लोकशाही, शहरं, संसाधनं आणि राष्ट्रीय सुरक्षेची काळजी करण्यासाठी बेकायदेशीर स्थलांतर रोखणं गरजेचं ठरतं.
illegal immigration in India

illegal immigration in India

E sakal

Updated on

लेखक : सचिन शिंदे

भारताच्या सीमेवरून होणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतराची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आसाम व बिहारमध्ये मतदार यादीतील घुसखोरीच्या ताज्या आरोपांमुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही समस्या केवळ सीमा ओलांडणाऱ्या लाखो लोकांपुरती मर्यादित नसून देशाची लोकशाही, शहरे, संसाधने व राष्ट्रीय सुरक्षेवरील बहुआयामी परिणामांची आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com