Premium|Study Room : इंग्रजांनी भारतात पाय कसे रोवले?

Indian Freedom 1857 Revolt: परीक्षेत फक्त माहिती असून चालत नाही, तर तिची अचूक, विश्लेषणात्मक व रचनात्मक मांडणी करावी लागते. समर्पण उपक्रमांतर्गत एक मॉडेल उत्तर आणि आयोगाने दिलेले चार प्रश्न सरावासाठी देत आहोत.
1857चा उठाव आणि इतर प्रश्न
1857चा उठाव आणि इतर प्रश्नई सकाळ
Updated on

प्रश्न. १८५७ चा उठाव हा ब्रिटिशांच्या आधीच्या शंभर वर्षांच्या राजवटीत वारंवार होणाऱ्या मोठ्या आणि छोट्या स्थानिक बंडांचा कळस होता. स्पष्ट करा. (२०१९)

उतर -

प्रस्तावना

१८५७ चा उठाव हा भारतातील ब्रिटिश सत्तेविरुद्धचा एक मोठा आणि व्यापक सशस्त्र संघर्ष होता. अनेकदा याला प्रथम स्वातंत्र्ययुद्ध म्हटले जाते. मात्र, या उठावाचा जन्म एका दिवसात झाला नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com