Premium |Study Room : आणीबाणीची ५० वर्षे , सत्ता, संविधान आणि नागरिकांचे अधिकार

Emergency in India UPSC study :आणीबाणीचे २१ महिने म्हणजे भारतीय लोकशाहीवर घातलेला निर्बंध, संविधानातील मूल्यांची पायमल्ली आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यावर लादलेला सक्तीचा अंधार होता.
आणीबाणी १९७५ : ५० वर्षांनंतरही लोकशाहीच्या संकटाची आठवण
आणीबाणी १९७५ : ५० वर्षांनंतरही लोकशाहीच्या संकटाची आठवणE sakal
Updated on

50 Years of Emergency: How India’s Democracy and Civil Rights Were Suspended Under Indira Gandhi

संदर्भ

२५ जून १९७५ रोजी मध्यरात्री भारताच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि निर्णायक क्षण घडला. तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या शिफारशीवरून देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. आज या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. आणीबाणीचे २१ महिने म्हणजे भारतीय लोकशाहीवर घातलेला निर्बंध, संविधानातील मूल्यांची पायमल्ली आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यावर लादलेला सक्तीचा अंधार होता. या काळाचा व्यापक सामाजिक, घटनात्मक आणि राजकीय परीघ आजही चर्चेचा विषय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com