

Mumbai-Pune Metro fund
esakal
Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. पुढच्या आर्थिक वर्षात देशाला आणि महाराष्ट्राला काय मिळणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारने ५३.५ लाख कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा मांडला आहे. महाराष्ट्राच्या वाट्यालाही मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार आहे.