Jaykumar Rawal : "अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाची मोठी हानी"; दोंडाईचात पालकमंत्री जयकुमार रावल भावूक

Tribute Meeting Held in Dondaicha for Ajit Pawar : जनसामान्यांचा विचार करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची कार्यशैली आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
Jaykumar Rawal

Jaykumar Rawal

sakal 

Updated on

दोंडाईचा: राज्याच्या विकासाचे हित जपणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. जनसामान्यांचा विचार करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची कार्यशैली आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com