Education News : अकरावी प्रवेशाचा गोंधळ कायम: राज्यात ८ लाखांहून अधिक जागा रिक्त, पालक संतापले

Maharashtra 11th Admission Process Faces Challenges : महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अडचणी, ऑनलाइन प्रवेशामुळे रिक्त जागांची संख्या वाढली आहे, त्यावर पालक आणि महाविद्यालय संघटनांनी आक्षेप घेतला.
 Admission Process

Admission Process

sakal 

Updated on

नामपूर: दहावीचा निकाल लागून महिने उलटले तरी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अनेक अडथळ्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतरही राज्यात तब्बल आठ लाखांहून अधिक जागा रिक्त असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया तत्काळ बंद करून पारंपरिक पद्धतीने प्रवेश द्यावेत, अशी मागणी पालक व कनिष्ठ महाविद्यालय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com