Bachchu Kadu : दिव्यांगांचे मानधन ६००० करा! बच्चू कडूंचा सरकारला इशारा, अन्यथा लढा सुरूच राहील

Bachchu Kadu Warns: Divyang Honorarium Must Be Increased : माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा नांदगाव/बोलठाण येथे दाखल झाली. यावेळी आयोजित मेळाव्यात त्यांनी दिव्यांग, विधवा, निराधार आणि शेतकऱ्यांच्या मानधनावर व हक्कांवर आवाज उठवत २८ ऑक्टोबरला नागपूर येथे होणाऱ्या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
Bachchu Kadu

Bachchu Kadu

sakal 

Updated on

नांदगाव/बोलठाण: दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये न झाल्यास त्यांचा लढा सुरूच राहील, असा इशारा प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिला. प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या नांदगाव शहर व तालुका शाखेच्या वतीने दिव्यांग, विधवा, निराधार आणि शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हा इशारा दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com