Jal jeevan Yojana
sakal
मनखेड: सरकारने मोठा गाजावाजा करून राबविलेल्या जलजीवन योजनेचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. दिसायला कामे पूर्ण झालेली असली तरी त्यातून जनतेपर्यत अजून पाणी पोचलेलेच नाही हे मात्र भीषण वास्तव आहे. असे असताना या कामांची बिले मात्र पूर्ण निघालेली आहेत.