Devendra Fadnavis
sakal
गणुर: जैन समाजाचा देशाच्या आर्थिक प्रगतीत मोठा वाटा आहे, मात्र आर्थिक समृद्धीपेक्षा दान, सेवा आणि सामाजिक बांधिलकी हीच जैन समाजाची खरी ओळख आहे. अल्पावधीत अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजकांचे विशेष कौतुक करत उर्वरित विकासकामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.