Nashik Wildlife: नाशिकच्या वनपट्ट्याला ‘सायलेंट कॉरिडॉर’ची गरज; वाघांच्या भविष्यासाठी तज्ज्ञांचा आग्रह, अभ्यासकांनी व्यक्त केली मोठी चिंता

Nashik Forests Need Silent Corridor for Future Tigers: त्र्यंबकेश्वर-अंजनेरी वनपट्ट्यात ‘सायलेंट कॉरिडॉर’ची तातडीची गरज; रस्ते, पर्यटनाचा वाढता दबाव आणि जंगलाचे तुकडीकरण यामुळे वाघांच्या सुरक्षित स्थलांतर मार्गाला धोका
Maharashtra Wildlife Nashik Forest Belt Can Support Future Tiger Habitat Experts Demand Silent Corridor

Maharashtra Wildlife Nashik Forest Belt Can Support Future Tiger Habitat Experts Demand Silent Corridor

sakal

Updated on

-प्रशांत भरवीरकर

नाशिक : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वाघ संवर्धनाची चर्चा होत असताना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, पेठ, सुरगाणा आणि इगतपुरीच्या सलग वनपट्ट्याकडे मात्र अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याचा निष्कर्ष वन्यजीव अभ्यासकांनी काढला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी जोडलेला हा परिसर भविष्यात वाघांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र रस्ते, रिसॉर्ट, पर्यटनाचा वाढता दबाव आणि जंगलाचे तुकडीकरण यामुळे हा नैसर्गिक वन्यजीव मार्ग धोक्यात येत आहे. त्र्यंबकेश्‍वर-अंजनेरीच्या जंगलात ‘सायलेंट कॉरिडॉर’ची गरज असल्याची नोंद अभ्यासकांनी नोंदवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com