Girish Mahajan : 'बाबासाहेबांच्या संविधानामुळेच भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही'; आंबेडकरांबद्दल काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन?

Indian Constitution as the Foundation of Democracy : भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीची ताकद असून, विद्यार्थ्यांनी ते केवळ वाचू नये तर जीवनात अमलात आणावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
Girish Mahajan

Girish Mahajan

esakal

Updated on

पंचवटी (नाशिक) : भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून, ते देशाच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) दिलेल्या संविधानामुळेच भारत जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून समर्थपणे उभा आहे. विद्यार्थ्यांनी हे संविधान फक्त वाचू नये, तर आपल्या विचारांत आणि कृतीतही उतरवावे, हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com