Jalaj sharma
sakal
भारतीय हवामान विभागाने सोमवार (ता. २९) पर्यंत नाशिकला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या कालावधीत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असणार आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर गड-किल्ल्यावर गर्दी टाळण्याचे निर्देश वन विभागाला दिले आहेत.