Nashik News : ई-केवायसी नाही तर धान्य नाही! राज्यातील १.४४ कोटी लाभार्थींचा रेशनचा लाभ बंद

e-KYC Deadline Ends for Ration Card Beneficiaries : राज्यातील १ कोटी ४४ लाख ८९ हजार ७१५ लाभार्थींनी नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थीच्या रेशनचा लाभ तूर्तास बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Ration Card
Ration Cardsakal
Updated on

नाशिक: राष्ट्रीय अन्नसुरक्षेअंतर्गत ई-केवायसीची मुदत संपुष्टात आल्यानंतरही राज्यातील १ कोटी ४४ लाख ८९ हजार ७१५ लाभार्थींनी नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थीच्या रेशनचा लाभ तूर्तास बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com