Chhatrapati Shivaji Maharaj Life Guru: छत्रपती शिवाजी महाराजांना जीवनगुरू मानल्यास यश निश्चित : रोहिदास महाराज हांडे यांचे प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराजांचे नियोजन, धैर्य व नेतृत्वगुण अंगीकारा; योग्य गुरूंच्या मार्गदर्शनातून संघर्षावर मात करून यशस्वी वाटचाल शक्य असल्याचा रोहिदास महाराज हांडे यांचा संदेश
Wisdom of the Soil: 'Kasmade Gaurav' Awards Honor Local Legends in Satana

Wisdom of the Soil: 'Kasmade Gaurav' Awards Honor Local Legends in Satana

Sakal

Updated on

सटाणा : जीवनात संघर्ष अटळ असतो; मात्र योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्या संघर्षातून यशस्वी वाट काढता येते. म्हणूनच आयुष्यात योग्य गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे. गुरु चुकीचा मिळाला तर आयुष्य भरकटू शकते; पण छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या अष्टपैलू, दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वाला गुरु मानले, तर यश निश्चित आहे, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे रोहिदास महाराज हांडे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com