

Wisdom of the Soil: 'Kasmade Gaurav' Awards Honor Local Legends in Satana
Sakal
सटाणा : जीवनात संघर्ष अटळ असतो; मात्र योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्या संघर्षातून यशस्वी वाट काढता येते. म्हणूनच आयुष्यात योग्य गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे. गुरु चुकीचा मिळाला तर आयुष्य भरकटू शकते; पण छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या अष्टपैलू, दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वाला गुरु मानले, तर यश निश्चित आहे, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे रोहिदास महाराज हांडे यांनी केले.