Crime
sakal
दिल्लीतील निर्भया घटनेने देश हादरला. तशीच घटना मुंबईतल्या शक्ती मिलच्या ओसाड जागेत घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याच घटनेमुळे राज्यात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शक्ती कायदा अमलात आला. ऑगस्ट २०१३ मधील ही घटना. युवतीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. संशयित अज्ञात होते.