
इन्स्टाग्रामला ठेवलेल्या स्टोरीवरून झालेल्या वादानंतर तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना वर्ध्यात घडलीय. हिंगणघाट इथं घडलेल्या या घटनेत हिमांशू चिमणे याची हत्या करण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.