

Three Teenage Friends Die on Way to Independence Day Event
Esakal
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या ३ शाळकरी मुलींना बसनं चिरडल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. वर्ध्यातील हिंगणघाट शहरात घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. आंबेडकर शाळेजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जोराची धडक दिली. यात दुचाकीवर असलेल्या तिन्ही शाळकरी मुलींचा मृत्यू झाला.