Paper Industry Crisis : देशातील पेपरउद्योग सापडला संकटात; माजी खासदार नरेश पुगलिया यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

Naresh Pugalia letter to PM Modi : देशातील पेपर उद्योग आयातीमुळे संकटात आहे. नरेश पुगलिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आयात शुल्क २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे.
Naresh Pugalia letter to PM Modi
Paper Industry Crisis sakal
Updated on

चंद्रपूर : विदेशातून मोठ्या प्रमाणात पेपर आयात केला जातो. यामुळे देशभरातील पेपरउद्योग संकटात सापडले आहे. नवशेपैकी ३४७ पेपर मिल बंद झाल्या आहे. सध्या ५५३ पेपरमिल सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com