Chandrapur News: वादग्रस्त गावांत दुहेरी जनगणना, सीमाभागात गोंधळ; महाराष्ट्रासह तेलंगणकडूनही प्रक्रिया सुरू

Jivti Taluka Census Dispute Overview: चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील २४ गावांमध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारकडून समांतर जनगणना सुरू असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
Chandrapur News

Chandrapur News

esakal

Updated on

चंद्रपूर : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील २४ वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांकडून समांतर जनगणना सुरू झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची नोंद दोन्ही राज्यांच्या जनगणना यादीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com