Bachchu Kadu: भाजपकडून माझ्या बदनामीचा अजेंडा : बच्चू कडू; कर्जमाफीपर्यंत सरकारला सोडणार नाही, नेमकं काय म्हणाले?

Political Stir in Maharashtra: ‘‘नागपूर येथील आंदोलन शेतकऱ्यांच्या एकीचे अभूतपूर्व दर्शन होते. या आंदोलनाच्या रेट्यामुळेच सरकार नमले आणि जून २०२६ ची तारीख जाहीर केली. वास्तविक तांत्रिकदृष्टीने विचार केल्यास थकीत असल्यावरच कर्जमाफी होऊ शकते.
Bachchu Kadu

Bachchu Kadu

sakal

Updated on

अमरावती: ‘‘नागपूर येथील शेतकरी आंदोलनाचे फलित मोठे आहे. आमच्या आंदोलनापुढे झुकून सरकारने जून २०२६ ची कर्जमाफीची मुदत जाहीर केली आहे, असे असताना भाजपकडून विविध समाज माध्यमांतून आपण ‘मॅनेज’ झाल्याची बदनामी केली जात आहे, माझ्या बदनामीचा अजेंडा राबविला जातोय,’’ असा आरोप ‘प्रहार’चे संस्थापक व माजी आमदार बच्चू कडू यांनी आज येथे केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com