Harshvardhan Sapkal: मनुस्मृती सोडा; गांधीविचार स्वीकारा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा रा.स्व. संघाला सल्ला

Leave Manusmriti, Adopt Gandhian Thought: नागपुरातील पवित्र दीक्षाभूमी ते वर्ध्यातील सेवाग्रामपर्यंत संविधान सत्याग्रह पदयात्रा काढण्यात येत आहे. या पदयात्रेची सुरुवात सोमवारी (ता.२९) सकाळी ७ वाजता दीक्षाभूमीतून होत आहे.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan SapkalSakal
Updated on

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना देश हा सर्वांचा आहे, हे मान्य करून विषारी व विखारी विचार सोडावा. मनुस्मृती व ‘बंच ऑफ थॉट’ला तिलांजली देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार व भारताचे संविधान स्वीकारावे, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com