

Serious Concern Over Mining in Tadoba; High Court Allows Time to File PIL
sakal
नागपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात लोह खाणीला परवानगी देण्यात आल्यामुळे वाघांचा अधिवास धोक्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेत जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. गोपाल मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना जनहित याचिका दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे.