Chandrashekhar Bawankule: काँग्रेसने आताच मतदार याद्या तपासाव्यात: चंद्रशेखर बावनकुळे; 'निवडणूक हरल्यानंतर अपयशाचे खापर फोडू नये'

Bawankule to Congress: निवडणुकीच्या काळातही आक्षेप घेतले नाही. मात्र, निवडणुका झाल्यावर सात महिन्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आक्षेप घेतात. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मविआचे ३१ खासदार निवडून आले. तेव्हा कोणताही आक्षेप घेतला नाही, त्यावेळी मतदार याद्या बरोबर होत्या.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal
Updated on

नागपूर: ‘‘विधानसभा निवडणुका ज्या मतदार याद्यांवर झाल्या त्याच याद्यांवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे काही आक्षेप असतील तर त्यांनी आत्ताच निवडणूक आयोगाकडे नोंदवावेत. पुन्हा निवडणूक हरल्यानंतर अपयशाचे खापर मतदार यादीवर फोडू नये,’’ असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com