Nitin Gadkari : अखंड भारत नक्की होणार, फाळणी अनैसर्गिक होती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Union Minister Nitin Gadkari : अखंड भारत संकल्प दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलंय. भारत-पाकिस्तान फाळणी अनैसर्गिक होती असं गडकरी म्हणालेत.
Union Minister Nitin Gadkari
Union Minister Nitin Gadkari on Partition: ‘It Was Unnatural’Esakal
Updated on

Nitin Gadkari: भारत शुक्रवारी स्वातंत्र्याचं ७९वं वर्ष साजरं करणार आहे. १९४७ मध्ये फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. पण ही फाळणी जगातील सर्वात मोठी वेदना आणि स्थलांतर ठरलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारत आणि पाकिस्तानची फाळणी ही अनैसर्गिक होती असं म्हटलंय. अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com