Mohan Bhagwat: आयातशुल्काचा निर्णय भारताच्या भीतीतून; सरसंघचालक मोहन भागवत, ‘मी’ पणाची भावना भीतीचे कारण

US India Relations: सरसंघचालक मोहन भागवत यांनी आयातशुल्क निर्णय हा भारताच्या वाढत्या प्रभावाच्या भीतीतून झाल्याचे सांगितले. त्यांनी ‘मी पणाची भावना’ ही भीतीचे मूळ असल्याचे स्पष्ट केले.
Mohan Bhagwat

Mohan Bhagwat

sakal

Updated on

नागपूर : ‘‘दुसरा कुणी मोठा झाला तर आपण लहान होऊ, ही भीती मनुष्याला खात असते. तो मानवी स्वभावही आहे. भारतापासून सातासमुद्रापार असलेला देश भारतावर आयातशुल्क लावतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com