Supriya Sule: नैतिक कर्तव्यांचा सरकारला विसर: खासदार सुप्रिया सुळे; भाजपने फोडाफोडीचा ‘ट्रेंड’ आणला

political ethics India: सुळे म्हणाल्या की, राजकारणात मतभेद असतीलच, परंतु पक्षफोड, नेत्यांना खेचून नेणे, सत्ता मिळवण्यासाठी नैतिकता बाजूला ठेवणे हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा राजकीय डावपेचांवर भर दिला आहे, अशीही टीका त्यांनी केली.
Supriya Sule

Supriya Sule

sakal 

Updated on

नागपूर : ‘‘राज्य आर्थिक डबघाईस गेले आहे. यानंतरही सरकार निधीची उधळपट्टी करीत आहे. त्यावेळी गुन्हेगारी, बेरोजगारी व आत्महत्यांचा आकडा वाढत आहे. आरोग्य, शिक्षण व सामाजिक प्रश्न सोडविण्यात सरकारला रस नाही. नैतिकतेचा विसर पडलेल्या या सरकारने असंस्कृतपणाचा कळस गाठला आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com