समृद्धी महामार्गानंतर आता शक्तीपीठ महामार्ग! एमएसआरडीसीची ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’ सुरू; प्रशासन आणि शेतकरी एकाच व्यासपीठावर

Shaktipeeth Highway: वर्ध्यात शक्तीपीठ संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आहे. ज्येष्ठ अभिनेते भारत गणेशपुरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. धोत्रा येथे शक्तीपीठ संवाद यात्रेचा कार्यक्रम पार पडला.
 Shaktipeeth corridor

Shaktipeeth corridor

ESakal

Updated on

महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला नवे बळ देणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्पाच्या उभारणीला आता प्रत्यक्ष गती मिळू लागली असून या महत्त्वाकांक्षी महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून होत असल्याने विदर्भातील विकासाच्या आशा अधिक दृढ झाल्या आहेत. राज्यातील प्रमुख धार्मिक, आर्थिक आणि औद्योगिक केंद्रांना जोडणारा हा महामार्ग भविष्यातील प्रगतीचा नवा मार्ग ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com