Raju Shetty : हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारे; गुरुकुंज मोझरी येथे बच्चू कडू यांचे उपोषण सुरूच

शेतकरी व सामान्य जनतेची ताकद काय असते, हे या सरकारला दाखवून देण्याची वेळ आली आहे. हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आहे.
rohit pawar bacchu kadu
rohit pawar bacchu kadusakal
Updated on

गुरुकुंज मोझरी, (जि. अमरावती) - शेतकरी व सामान्य जनतेची ताकद काय असते, हे या सरकारला दाखवून देण्याची वेळ आली आहे. हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोझरी येथील अन्नत्याग आंदोलनादरम्यान महायुती सरकारवर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com