

Ladki Bahin Yojana
sakal
वर्धा : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेची मुदत आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असताना सर्व्हर डाऊनमुळे महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर रांगेत राहूनही प्रक्रिया पूर्ण न होऊ शकल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.