

Wardha
esakal
विरुळ (आकाजी. जि. वर्धा): आर्वी-पुलगाव रस्त्यावरील समृद्धी महामार्गाच्या टोल प्लाझाकडे जाणाऱ्या पुलाखाली दोन दुचाकींचा थरारक अपघात झाला. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (ता. नऊ) दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.