बीड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील तांदळवाडी हवेली येथे अनकुटा बंधाऱ्याजवळील सुमारे चार एकर शेती पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. शेतीच्या जागी आता फक्त खडकच उरला आहे. चिंचोली आणि तांदळवाडी हवेली परिसरातील शेतकरी हतबल झाले असून, आम्ही मदत मागायची कुणाकडे? आम्हाला तात्काळ मदत मिळावी, अशी आर्त हाक त्यांनी शासनाकडे दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.