Indrayani Bridge Collapse: 'तर चार पर्यटकांचा जीव वाचला असता', जखमी रूग्णांचा दावा

Indrayani नदीवरील कुंडमळा या ठिकाणी झालेल्या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अपघात झाला, तेव्हा पुलावर ५० ते १०० पर्यटकांची गर्दी झाली होती. तसेच काही दुचाकी गेल्याने पर्यटकांना अडथळा निर्माण झाला आणि पुलावर एकदाच वजन वाढलं आणि अपघात झाल्याची माहिती जखमी रूग्णांनी दिली आहे.

Indrayani नदीवरील कुंडमळा या ठिकाणी झालेल्या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अपघात झाला, तेव्हा पुलावर ५० ते १०० पर्यटकांची गर्दी झाली होती. तसेच काही दुचाकी गेल्याने पर्यटकांना अडथळा निर्माण झाला आणि पुलावर एकदाच वजन वाढलं आणि अपघात झाला. अशी माहिती जखमी रूग्णांनी दिली आहे. तसेच प्रशासनाने योग्य वेळी खबरदारी घेतली असती तर चार जणांचा जीव गेला नसता. असा दावाही त्यांनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com