Latur News: उभं पिक पाण्यात, पाणी बळीराजाच्या डोळ्यात | Sakal News

Latur जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात; रामेश्वर येथे ३ एकर सोयाबीन पिकं पाण्यात बुडाल्याने नुकसानीला सुरुवात, हातातला घास गेला, शेतकऱ्यांच्या समोर जगायचं प्रश्न उभं..

लातूर जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था चिंतेची झाली आहे. विशेषतः नदीकाठची पिके अजूनही पाण्यात बुडालेली आहेत. लातूरच्या रामेश्वर येथील ३ एकर सोयाबीन पीक पाण्यात सापडल्यामुळे नुकसानीला सुरुवात झाली आहे. हाता-तोंडाशी आलेला अन्नधान्याचा घास पाण्यात गेलेल्यामुळे शेतकऱ्यांपुढे जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. या परिस्थितीचा थेट आढावा आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी शेतामधून घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com