माझ्या बुद्धीला ते पटत नाही नेमकं काय म्हणाले Manoj Jarange Patil? | Bachchu Kadu | Sakal News

Manoj Jarange Patil On Farmer Protest: शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना बैठक घेणं योग्य नाही; शेतकरी आणि शेतकऱ्याचा एक जीव दिसला पाहिजे, म्हणून २ नोव्हेंबरची बैठक रद्द केल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली..

Manoj Jarange Patil: शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना पुन्हा बैठक घेणं योग्य वाटत नाही, असं वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. शेतकरी आणि शेतकऱ्याचा एक जीव दिसला पाहिजे, असा संदेश देत त्यांनी ऐक्याचं महत्त्व अधोरेखित केलं. त्यामुळेच २ नोव्हेंबरला नियोजित बैठक तात्पुरती रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com