Rahul Gandhi News: Dnyanesh Kumar सह Election Commission of India वर निशाणा | Sakal News

Election Commission of India: राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; मतचोरीच्या आडून लोकशाही आणि संविधानावर हल्ला होत असल्याचा दावा, केंद्रीय निवडणूक आयोगालाही ठरवलं जबाबदार..

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सत्ताधारी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांचा मुद्दा केवळ मतचोरीपुरता मर्यादित नव्हता, तर मतचोरीच्या आडून सरकार लोकशाही आणि संविधानावर हल्ला करत आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. याचबरोबर, या संपूर्ण घडामोडीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगालाच जबाबदार धरलं पाहिजे, असं ठपकाही राहुल गांधींनी ठेवला. म्हणजेच, पत्रकार परिषदेतून राहुल गांधींनी मतचोरीचा मुद्दा पुढे करत भाजप सरकारच्या कामकाजावर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com