Jaykumar Gore यांच्या वक्तव्यानं भाजपच्या हाताचा घास गेला, Shivsena-NCP नं एकत्र येत डाव साधला | Sakal News

Shivsena-NCP News: साताऱ्यात भाजपचं स्वप्न भंगलं! 27 जागा मिळूनही सत्ता हातातून गेली; लातूरप्रमाणेच एका राजकीय चुकांनी जिल्हा परिषद भाजपच्या आवाक्याबाहेर, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजपचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदांपैकी जवळपास ८ ठिकाणी भाजप सत्तास्थापन करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये भाजप पहिल्यांदाच सत्तेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेकडे विशेष लक्ष लागले होते. कारण साताऱ्यात भाजपने तब्बल २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला होता. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजप सत्ता स्थापन करणार, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com