Omraje Nimbalkar: ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा, ओमराजेंचा सरकारवर संताप | Uddhav Thackeray | Sakal News

Omraje Nimbalkar News: अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघाला हंबरडा मोर्चा; “शेतकऱ्यांच्या पोटातली आग सरकारला चटके दिल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा..

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावा लागलेल्या शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पोटातील आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले, “अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यांच्या पोटातली आग सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्धवजी ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. ही आग सरकारला चटके दिल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com