Created By: Factly Fact check
Translated By: Sakal Digital Team
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मालेगाव, शिवाजी नगर आणि भिवंडी पूर्व जागांवर एनडीए आणि काँग्रेसचा पराभव झाल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.