Minister Radhakrishna Vikhe: महायुतीने शब्द पूर्ण केला : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे; गोदावरी कालव्याच्या वितरण व्यवस्थेच्या कामाचा प्रारंभ

Mahayuti government: विखे पाटील म्हणाले, शंभर वर्षे पूर्ण झालेल्या गोदावरी कालव्यांना यापूर्वी कोणालाही निधी उपलब्ध करून दिला नाही. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सिंचन प्रकल्पांच्या कामास, तसेच कालव्याच्या सुधारणेच्या कामास निधी देण्याची तरतूद प्राधान्याने झाली.
Minister Radhakrishna Vikhe

Minister Radhakrishna Vikhe

Sakal

Updated on

शिर्डी: गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून हे काम निर्धारित वेळ पूर्ण होईल. महायुती सरकारने या निमित्ताने दिलेल्या शब्द पूर्ण केला आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com