Manoj Jarange: मुंबईत आंदोलन करणारच : मनोज जरांगे; 'मराठा नेत्यांना भाजपमध्ये त्रास'

Manoj Jarange Vows Mumbai Protest: सरकारने मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. आरक्षण मराठा समाजाचे हक्काचे असताना सरकार ते का देत नाही? मराठवाडा, विदर्भ, कोल्हापूर, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज एकवटला आहे. हा लढा अधिक तीव्र होईल.
Maratha quota activist Manoj Jarange addressing media on his Mumbai protest plan.
Maratha quota activist Manoj Jarange addressing media on his Mumbai protest plan.sakal
Updated on

अहिल्यानगर: ‘‘आमच्या हक्कांचा लढा सुरुच राहणार आहे. काहीही झाले, तरी आम्ही २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार आहोत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय आता माघार नाही,’’ अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com