
कर्जत : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा लोकाभिमुख कारभार सुरू असून, तेथे शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. शेतमालाला योग्य भाव मिळून शेती व शेतकरी समृध्द व्हावा हाच या मागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले.