asaduddin owaisi reaction on modi modi chants in front of him in surat gujrat politics  
देश

Asaduddin Owaisi:राहुल गांधी अमेठीत हरले, पण वायनाडमध्ये कोणामुळे जिंकले? AIMIM प्रमुख असदुद्दीन औवेसींकडून कारण स्पष्ट

Rahul Gandhi:ते म्हणतात तुमच्यामुळे आम्हाला हिंदु मतं मिळणार नाहीत, काँग्रेससोबतच्या बंद दाराआड चर्चेचा औवेसींनी केला खुलासा

Manoj Bhalerao

AIMIM on INDIA Alliance:२०२४च्या निवडणुकांमध्ये मोदी सरकार आणि भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीत २९ पक्ष सामील झाले. मात्र, AIMIM पक्ष यामध्ये सामील झाला नाही. यावर AIMIM पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी इंडिया आघाडीबद्दल वक्तव्य केलंय.

इंडिया आघाडीत नसल्याने फरक पडत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसबरोबरच्या बंद दाराआड चर्चेचा देखील खुलासा केला. यावेळी त्यांनी राहुल गांधींना वायनाडमधून विजय कोणामुळे मिळाला याचंही स्पष्टीकरण दिलं.

एएनआय वृत्तसंस्थेने एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात AIMIM असदुद्दीन औवेसी म्हणाले की, "आम्ही इंडिया आघाडीत नाही आणि याचा मला काही फरक पडत नाही. तिथे गुदमरल्यासारखे होतं. ते त्यांच्या विचारधारेवर भाजपच्या विरोधात का उभे राहत नाहीत. ते बंद दाराआड झालेल्या चर्चेत म्हणतात की तुम्हाला तिकीट दिलं तर आम्हाला हिंदु मतं मिळणार नाहीत.

यापुढे औवेसी म्हणाले की, " राहुल गांधी अमेठीत हरले पण वायनाडमध्ये जिंकले. असदुद्दीन ओवेसी तिथं निवडणूक लढले नाहीत. तिथे माझा भाजपशी कोणताही व्यवहार नव्हता. तो वायनाडमधून जिंकला कारण तिथे मुस्लिम लीग आहे. मुस्लिम लीगने त्याला बुडण्यापासून वाचवले..."(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT