देश

Bihar Politics: नितीश कुमार करणार सत्तास्थापनेचा दावा; जाणून घ्या संख्याबळ

सकाळ डिजिटल टीम

पटणा : महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय उलथापालथ झाली असून नितीश कुमार यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान भाजपची साथ सोडून नितीश कुमार महागठबंधनकडून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान त्यांनी यासंदर्भात राज्यपालांची भेट घेतली आहे.

(Bihar Political Crisis Updates)

महागठबंधनकडे सात प्रादेशिक पक्षांची ७ असून एकूण १६४ आमदार असल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला आहे. दरम्यान राज्यातील सरकार कोसळल्यानंतर जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाने आता नितीशकुमार यांना विनाशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना सरकार स्थापन करण्यासाठी फायदा होणार आहे.

आमदार, खासदारांच्या चर्चेनंतर दिला राजीनामा - नितीशकुमार

राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना नितीश कुमार म्हणाले, "आपण एनडीए सोडायला हवी यावर जनता दलाच्या (युनायटेड) सर्व खासदार आणि आमदारांचं एकमत झालं. त्यानंतर लगेचच मी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT